samudra
समुद्र
मानवाने केली प्रगती मुंबई समुद्रावर बांधलेला पूल समुद्राच्या पाण्याला काँक्रेटच्या खांबाने बांधून त्या पाण्याला अडवून रहदारीस सुरु मन भरून येत त्या पुलावरून जाताना असे वाटते कि कमल आहे माणसाच्या बुद्धीची मोठ्या दिमाखानविजय मिळावीत तेथून दिसणाऱ्या बदलत्या स्काय लाईन कडे पहात मुंबई १० वर्षा पूर्वी आणि मुंबई १० वर्ष नंतर ह्याचे वर्णनं मनात सुचवीत पुढे जात होतो पूल संपला आणि वरून थोडे पुढे गेलो आणि काय समुद्राचे
दुसरे रूप मी पहिले समुद्र खळवलेला होता लाटा उग्र स्वरूप धारण करत
किनाऱ्यावर आटपाट होत्या असे वाटत होते कि तो समुद्र मुंबईस गिळणार
कि काय प्रत्येक गोष्ट त्याच्या सहवासात घेण्यचा प्रयत्न करीत होता तोच
समुद्र सुनामीच्या नावाने लाखो लोकांना आपल्यात घेतो एखाद्याचे जीवन
उद्धवस्त करून टाकतो अश्या अक्राळ विक्राळ रूप मी पहिले आणि
नतमस्तक झालो आणि नारळी पौर्णिमेचा नारळ टाकून म्हंटले माझे
शतशः प्रणाम
No comments:
Post a Comment